देशात सत्ताबदल निश्चित असुन 4 तारखेला इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे महाराष्ट्रात
उद्धव ठाकरे शरद पवार, राहुल गांधींची सुप्त सुनामी आहे महाराष्ट्र मोदी सरकार ला सत्तेवरून खाली खेचणार आहे इंडिया आघाडी ला 30-35 जागा मिळणार असल्याचा दावा कांग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
0 Comments